Saturday, December 13, 2014

Sant Rangnath Maharaj Punyatithi Pravchan by Dr. Chandrhas Shastri

अदर्शने तिष्ठति रूपमस्य
पश्यन्ति चैनं सुसमिध्दसत्त्वाः।
हीनो मनीषी मनसा पश्ये-
द्यैनं विदुरमृतास्ते भवन्ति॥
महाभारत, सनत् सुजात-
धृतराष्ट्र संवाद
संजयादि सर्वांच्या शिष्टाया व्यर्थ गेल्या. धृतराष्ट्राचे मन व्यथित झाले. विदुराने नीतीचा उपदेश केला. आणि आध्यात्मिक उपदेशासाठी भगवान सनत् सुजातांना बोलावण्यात आले. तेव्हा त्यांनी धृतराष्ट्राला मोक्ष,मृत्युविज्ञान , भगवत् स्वरूप आदि विषयांवर मार्गदर्शन केले.
ज्यांचे अन्तःकरण निर्मल आहे तेच भगवद् स्वरूपाचे दर्शन करू शकतात. अन्तःकरण विशुध्द होण्यासाठी उपासना व गुरुकृपा आवश्यक आहे. नित्य नैमित्तिक कर्म केल्याने चित्तशुध्दी होते. कुळाचार बुडवून मुक्त होता येत नाही. म्हणून निरीहपणे कर्म करणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...